दिवस निघाल्यापासूनच,
सुरु होते वाहनांची गर्दी,
अन पायी चालणार्यांची इथ,
लागत नाही वर्दी...
प्रदूषण वाढल म्हणणारे
आहे इथ दर्दी,
खर पाहायल गेल तर त्यांच्याच
घरी वाहनांची गर्दी...
एक माणूस एक वाहन,
अशी आजची स्थिती,
अन अपघातात मराची
सार्यायलेच लागते भीती...
अशा या परीस्थितीले,
आता तुम्ही टाळा,
अन आठवड्यातून एक दिवस,
सायकल पाळा.........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा